हिमायतनगर प्रतिनिधी – हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम बु परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र, या नुकसानानंतरही शासनाकडून कोणतीही मदत मिळाली नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे शासनाला…
